भावपूर्ण श्रद्धांजली 🙏


श्रद्धांजली 🙏
मी तुमचा चेहरा आठवणीत ठेवू इच्छितो, कारण मी जेंव्हा स्वर्गात भेटेल तेंव्हा मि तुम्हाला ओळखू शकेल, आणि पुन्हा एकदा तुमचे आभार मानु शकेल.

एका टेलीफोन मुलाखतीत अरबपती रतनजी टाटा याना विचारले ” सर तुम्हाला काय आठवते की जीवनात सर्वाधिक आंनद केंव्हा मिळाला”?

रतनजी बोलले “मि जीवनात आनंदाच्या चार टप्प्यातून मार्गक्रमण केले आहे आणि शेवटी मला आनंद आणि खऱ्या सुखाचा शोध लागला किंबहुना समजला !”

पहिल्या चरणात मि धन आणि सम्पति चा संचय केला !
पण मला ते सुख नाही मिळाले ज्याच्या शोधात मि फिरत होतो

मग दुसऱ्या चरणात मि जगातल्या महागड्या वस्तु सामान घेतले आणि वापरले!

पण मि अनुभवले मला साक्षात्कार झाला याचा प्रभाव क्षनिक आहे आणि या महागड्या वस्तूंचे आकर्षण भौतिक आहे. हा आनंद चिरकाल नाही

नंतर मला मोठ मोठे प्रकल्प मिळायला लागले या तिसऱ्या चरणात भारत आणि आफ्रिकेत डीजल ची 95% पुरवठा माझ्याकडे होता . आणि मि एका मोठ्या स्टील कारखान्याचा मालकही होतो

परन्तु तेथेही मला तो आनंद किंवा समाधान सुख नाही मिळाले ज्याच्या मि शोधात होतो!

चौथ्या स्थितीत ती वेळ होती जेंव्हा माझ्या एका मित्राने मला काही अपंग मुलांसाठी व्हील चेयर विकत घेण्यासाठी सांगितले!

जवळपास 200 मूल मूली असतील,मित्रांच्या बोलण्यावर मि लगेच 200 व्हील चेयर खरेदी केल्या

नतर मित्रानी केलेल्या आग्रहाखातर मि स्वतः त्या व्हील चेयर माझ्या हातानी त्या मुलाना भेट दिल्या
त्यावेळी त्या मुलांच्या चेहरयावर वेगळाच आनंद आणि एक प्रकारची चमक मला पाहायला मिळाली
ते सर्व मस्ती करत होते त्या व्हील चेयर वरुण फिरत होते मी ते पाहुन हरखुन गेलो होतो

असे वाटत होते एखाद्या पिकनिक च्या ठिकाणी आले आहेत आणि त्याना खुप मोठा पुरस्कार मिळाला आहे !

त्या दिवशी त्या क्षणी मला जो आनंद आणि सुख मिळाले असे वाटत होते सुखाचा शोध संपला!
मी जेंव्हा परतीला निघालो त्यावेळी एका मुलाने माझे पाय घट्ट धरले

मी माझे हळू हळू माझे पाय सोडवू पाहात होतो तसे तो अधिक घट्ट धरत होता आणि एकटक माझ्या चेहऱ्या कड़े पाहात होता आणि पाय सोडत नव्हता
मी वाकुन त्याला विचारले : तुला आणखी काही हवय काय ?

त्यावेळी त्या मुलाचे उत्तर एकूण मी स्तब्ध झालो. आतुन बाहेरून हादरून गेलो
माझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलून गेला मी पूर्ण बदललो!

तो मुलगा म्हणाला. —
मला तुमचा चेहरा मनात हृदयात कायम कोरुन ठेवायचा आहे साठवून ठेवायचा आहे कारण मी जेंव्हा स्वर्गात आपणास भेटेन तेंव्हा तात्काळ तुम्हाला ओळखू शकलो पाहिजेत

कथेचा मातीतार्थ एव्हढाच आहे अस काहीतरी करा कोणाला तरी तुमचा चेहरा आठवणीत ठेवायला बाध्य करेल

काय ? तुमचा चेहरा कोण्ही पुन्हा पुन्हा पाहु इच्छितो काय याला जीवनात खुप महत्त्व आहे.

(संग्रहित)

ज्योतिष मित्र मिलिंद (पुणे)
ज्योतिर्विंदया वाचस्पती
संपर्क : 7058115947
(सशुल्क कुंडली मार्गदर्शन)

Leave a comment